कागल, गडहिंग्लज व उत्तूर परिसरात पाण्याचा तुटवडा जाणवू नये, पिण्यासाठी, शेतीसाठी, वापरासाठी व उद्योगांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी फाऊंडेशन कार्यरत आहे. येथील शेती सर्व प्रकारे संपन्न व्हावी...
नागरिकांचे आरोग्य जपले जावे व त्याद्वारे निरोगी आणि सशक्त समाजाची निर्मिती व्हावी या उद्देशाने फाऊंडेशनतर्फे विविध आरोग्य शिबिरे घेतली जात आहेत. आर्थिक दुर्बल घटकांना या शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी...
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षम असणे अत्यंत महत्वाचे असते. शिक्षण, आरोग्य, कला व रोजगार अशा विविध माध्यमातून महिला सक्षमीकरण...
तरुण वर्गाच्या प्रमुख गरजांपैकी एक म्हणजे रोजगार. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी फाऊंडेशनतर्फे किमान कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्रे...
शिक्षण हा यशस्वी जीवनाचा मूलमंत्र असल्याने सर्व समाज घटकांना शिक्षण मिळणे आवश्यक आहे. शिक्षणाचे महत्व ओळखून, कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून फाऊंडेशन अनेक उपक्रम राबवते.
समाजाची सशक्त जडणघडण व्हावी यासाठी फाऊंडेशन नियमितपणे प्रयत्न करत आहे. नागरिकांच्या समस्या समजून घेणे, त्यांवर उपाययोजना करणे यासाठी फाऊंडेशन विविध मार्गाने प्रयत्न करत आहे.